"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*27/07/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 27/07/2018 ❂*
       *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
*28/07/18 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 28/07/2018 ❂*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

    https://goo.gl/D4HGUG
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *28. जुलै :: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ कृ. १
      तिथी : कृष्ण पक्ष प्रतिपदा,
            नक्षत्र : श्रावण, 
      योग : प्रीति,  करण : बलव,
सूर्योदय : 06:14, सूर्यास्त : 19:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28. *नाव मोठे लक्षण खोटे –* 
            *★अर्थ ::~*
   कीर्ती मोठी पण कृती छोटी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28.    *दुर्जनः परिहर्तव्यः*
     *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

        🛡 *28. जुलै* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय काविळ दिन
★ हा या वर्षातील २०९ वा (लीप वर्षातील २१० वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
●१९९८ : सर्वोच्‍च आणि उच्‍च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन
●१९८४ : अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९७९ : भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९३४ : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष 
◆१९३६ : सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
◆१९०७ : अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८८ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या 
●१९८१ : बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार
●१९७७ : गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *✸ जहाँ डाल डाल पर.. ✸*
     ●●●●●००००००●●●●●
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।

जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा।

ये धरती वो जहाँ ॠषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा।

अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा।

जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *❂इतनी शक्ति हमें देना दाता❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना 
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना 

दूर अज्ञान के हो अंधेरे
तू हमें ज्ञान की रोशनी दे 
हर बुराई से बचते रहें हम
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना

हम ना सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचे किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाँटे सभी को
सब का जीवन ही बन जाए मधुबन
अपनी करुणा का जल तू बहा के
कर दे पावन हर एक मन का कोना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28.     *❃ दैव आणि कर्म ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.
       एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते. 
          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. "जन्म एका टिंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं...
प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं...

   *पण मैत्री असते ती वर्तुळासारखी*
        *कि ज्याला शेवट नसतो..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

28. *✿इतिहास सामान्य प्रश्न ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ मुंबई हायकोर्टाची स्थापना केव्हा झाली ?
●    ➜ 14 ऑगस्ट 1862

■ "काँग्रेस" या शब्दाचा अर्थ काय ?
●    ➜ एकत्र येणे

■ पाश्चात्य ज्ञानाला "वाघीणीचे दूध" कोणी म्हटले ?
●    ➜ विष्णूशास्त्री चिपळूणकर

■ "मिठाचा सत्याग्रह" कुणी केला ?
●    ➜ म.गांधी

■ "भारत हा भारतीयांचाच" ही घोषणा कोणी दिली ?
●    ➜ स्वामी दयानंद सरस्वती

■ बंगालची फाळणी करणारा इंग्रज अधिकारी कोण ?
●    ➜ लाॅर्ड कर्झन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

28.  *❒ अरुणा असफ अली ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १६ जुलै १९०९
●मृत्यू :~  २९ जुलै १९९६

    स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

    अरुणा असफ अली यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी कोलका (हरियाणा) येथील एक पुराणमतवादी हिंदू बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अरुणा गांगुली होते लाहोर आणि नैनीतालच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. पदवीधर झाल्यानंतर, अरुणाने असफ अली गोखले मेमोरियल स्कूल, कलकत्ता येथे शिक्षक म्हणून काम करणे सुरु केले. अलाहाबादमध्ये, त्यांनी आपल्या पती असफ अलीला भेटले, ते एक प्रमुख काँग्रेस नेते होते आणि त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठे होते. 1928 मध्ये त्यांनी आपल्या पालकांच्या इच्छेविरूद्ध विवाह केला होता.

    स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात अरुणा असफ अली नायिका म्हणून उदयास आले. 1942 मधील भारत छोडो आंदोलन या काळात त्याने त्याचे मूल्य सिद्ध केले. त्यांनी गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा फडकवून भारत छोडो आंदोलन सुरू करण्यास सांगितले. असे केल्याने, हजारो  युवकांना प्रेरणा देऊन अनुकरण करायला होते आणि देशाच्या स्वातंत्र्यसाठी काहीतरी करायचे होते.

     असफ अली पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते, म्हणून विवाह झाल्यानंतर अरुणा असफ अली यांनीही या मोहिमेत त्यांची साथ केली. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी सार्वजनिक सभांना संबोधित केले आणि मिरवणूकी काढली. ब्रिटिश सरकारने एका अनोळखी व्यक्ति असल्याचा आरोप केला आणि त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली. गांधी-इरविन यांच्या अधिवेशनात सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली, परंतु अरुणा सोडण्यात आला नाही. परंतु जेव्हा त्याच्या नावावर एक जनसंपर्क होता, तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना सोडून जावे लागले.

    1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि तिहार कारागारात ठेवण्यात आले. तिहार तुरुंगामध्ये राजकीय कैद्यांच्या वाईट आचरणाच्या विरोधात ते उपोषण सोडले. त्यांच्या विरोधामुळे, गोष्टी सुधारली आहेत. पण तो स्वत: अंबाला च्या एकटा कारावासात गेला. मुक्त झाल्यानंतर ते 10 वर्षे राष्ट्रीय चळवळीपासून विभक्त झाले. 1942 मध्ये ती तिचे पती ऐतिहासिक 8 ऑगस्ट रोजी मुंबई काँग्रेसचे अधिवेशन भाग घेतला पास 'भारत छोडो' ठराव. काँग्रेस आणि अरुणा अटक नेते Gulia टाकी रिंगण मुंबई मध्ये hoisting चळवळ अध्यक्षतेखाली नंतर ठराव नंतर एक दिवस गेला. त्यांनी आंदोलनात एक नवीन आवेश भरावा भारत छोडो आंदोलनात ते पूर्णत: सक्रिय झाले आणि अटकपूर्व बचावण्यासाठी भूमिगत बनले. त्यांची संपत्ती सरकारच्या जप्तीद्वारे विकली गेली. सरकारनं त्यांना पकडण्यासाठी 5 हजार रुपये जाहीर केले. दरम्यान, तो आजारी पडला व गांधीजींच्या शपथेसंदर्भातील सल्ला ऐकत होता. 26 जानेवारी 1946 रोजी अरुणा असफ यांनी स्वत: ची शरणागती पत्करली.

     स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अरुणा असफ अली सोशलिस्ट पार्टीचा सदस्य होता. तेव्हापर्यंत समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या चौकटीचा भाग होता. तथापि, 1948 मध्ये अरुणा व सोशलिस्ट गटांनी एकत्रितपणे समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1955 मध्ये हे गट भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील झाले व अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे उपाध्यक्ष व केंद्रीय समितीचे सदस्य झाले. 1958 मध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवड केली आणि दिल्लीचे पहिले महापौर निवडून आले. 1964 साली ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील झाले पण सक्रियपणे भाग घेण्यास नकार दिला. 1975 मध्ये त्याला लेनिन पीस प्राइज आणि 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुणा असफ यांची 29 जुलै 1996 रोजी निधन झाले. 1998 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' आणि 'इंडियन पोस्टल सर्व्हिस' यांनी त्यांना टपाल तिकिट काढुन त्यांना सन्मान दिला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शनिवार ~ 28/07/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment