11 जुलै आज साजरा करूया "जागतिक लोकसंख्या दिन" ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑
*💎जागतिक लोकसंख्या दिन 💎*
🔗🔗🔗 🔗🔗👇👇🔗🔗🔗🔗
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त्य महत्त्वाची माहिती...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
★ जागतिक लोकसंख्या दिनाची सन २०२४ (या वर्षीची) थिम भावी पिढ्यांचे सक्षमीकरण: शाश्वत विकास आणि लोकसंख्या ट्रेण्ड ही आहे.
★ जगाची लोकसंख्या सन २०११ मध्ये सात अब्ज झाली होती.
★ सध्या जगाची लोकसंख्या ८.१ अब्ज इतकी आहे (सुमारे)
★ डिजिटल लोकसंख्या ठरवितांना जागतिक स्तरावरील जन्मदर आणि मृत्यूदर यांचा अभ्यास करून ठरविल्या जातो. भारताचा जन्मदर हा इतर देशाच्या तुलनेने खूप जास्त आहे. डिजिटल लोकसंख्या लक्षात घेता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.
★ जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये सन २०११ पासून भारताचा लोकसंख्या वाढीचा दर १७.१ इतका आहे व इतर देशांच्या तुलनेने खूप जास्त आहे.
★ लोकसंख्या वाढीचा इशारा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतामध्ये लोकसंख्येचा खऱ्या अर्थाने विस्फोट झालेला आहे आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
झपाटय़ाने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. त्याविषयी..
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ असे या दिनाचे घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते
★ लोकसंखवाढ चिंताजनक ★
देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.
No comments:
Post a Comment