*27/11/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 27/11/2018 ❂*
*🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *27. नोव्हेंबर:: मंगळवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
कार्तिक कृ. ५
तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
नक्षत्र : पुनर्वसु,
योग : शुक्ल, करण : कौलव,
सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे*
*★ अर्थ ::~* - आपलेच काम आपल्याला भरपूर असताना त्यात इतरांच्या कामाची भर पडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।*
⭐अर्थ ::~ दुसर्यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 27. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३३१ वा (लीप वर्षातील ३३२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
●१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
◆१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
◆१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार
◆१९०७ : हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
◆१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
◆१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,
●२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
●१९७६ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✸ माझ्या भारताचे गुण ✸*
●●●●●००००००●●●●●
माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।
मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।
हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।
आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।
धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।
काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
~सौ.मंगला मधुकर रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *❂ तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना
ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा
वत्सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा
वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❝ आपूलकी तिथं लक्ष्मी ❞*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.
माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.
लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.
काही दिवसानंतर धाकटीसून स्वयंपाक बनवत होती,
तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.
त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि पण कामाला निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .
जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.
त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.
त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.
संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.
ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.
*ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *लोभाणे जवळ येणाऱ्या*
*लोकांच्या पेक्षा..*
*माणुसकिने जवळ येणाऱ्या*
*लोकांना जपा..*
*आयुष्यात कधीच पश्चाताप*
*होणार नाही...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✿ महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
⬅ *व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव* ➡
🔸शेख मुजीबूर रेहमान - *वंग बंधु*
🔹बापूसाहेब अणे - *लोकनायक*
🔸विनायक हरहर भावे - *लोकनायक *
🔹धुंडीराज गोविंद फाळके - *दादासाहेब फाळके*
🔸मुळशंकर दयाळजी - *दयानंद सरस्वती *
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❒ ♦माणिक सरकार♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून सलग चौथ्यांदा निवडून आलेले माणिक सरकार कदाचित देशातील सर्वच मुख्यमंत्र्यापैकी सर्वात गरीब आहेत. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होऊनही त्यांचा मिडिया कधीही गाजावाजा करताना दिसत नाहीत म्हणून आम्ही खासरेवर देत आहोत त्यांच्या विषयी माहिती..
ते चौथ्यांदा सलगपणे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत, नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त वेळ,पण आपल्या प्रसार माध्यमांनी त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा प्रसिद्धी दिली नाही.
त्यांना स्वतःचे घर सुध्दा नाही. ते त्यांचा सर्व त्यांच्या पक्षाला देतात आणि पक्ष त्यांना ५००० रुपये रुपयाचा भत्ता देतो. त्याचे विरोधकही सांगतात की माणिक सरकार हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, आज निश्चितच ते इतर राजकारण्यांपेक्षा एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे.
आता कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या इतर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांबरोबर त्यांची तुलना करून बघा!
माणिक सरकार ने राज्यामध्ये विकास भरपूर केला आहे, ज्यामध्ये राज्यात चांगली कनेक्टिव्हिटी आणि आयटी क्षेत्राचा विकास समाविष्ट आहे. सार्वजनिक-खासगी सहभागाची संकल्पना आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. नेहमी पांढरा कुर्ता आणि पजामा घालणारे ६४ वर्षीय या दिग्गजा जवळ केवळ १,०८०रुपये रोख रुपये आहेत. २००३साली त्यांनी ३,००० रुपये रोख रक्कम निवडणूक अर्जात माहिती दिली होती.
२००८ मध्ये, त्याच्या जवळ एकूण आणि बँकेच्या ठेवींमध्ये १६,१२०.३८ रुपये होते. जे गेल्या पाच वर्षांत ५,३२० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांनी हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. आगरताळाच्या SBI बँकेत(खाते क्रमांक 01190058811) माणिक सरकारचे एकच बचत खाते आहे आणि त्यात ९,७२०.३८ रुपये एवढीच ठेव जमा आहे. २००८ मध्ये, त्यांच्याकडे त्याच शाखेतील दुसऱ्या बचत खात्यात(खाते क्रमांक 10915315442) ८९९२ रुपये जमा होते.
त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य एक निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांच्या आर्थिक स्थितीच्या अनिवार्य घोषणापत्रानुसार सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांच्याकडे २२,०१५ रुपये एवढी रोख रक्कम आहे. मागील पाच वर्षांत सरकार यांच्या जवळील सोन्यामध्ये फक्त १० ग्रॅम नी वाढ झाली आहे.
त्यांची पत्नी जी आता सेवानिवृत्त झाली आहे त्यांना सेवानिवृत्ती नंतर मिअलालेले पैसे २४,९२,३९५ रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा ठेवली आहे. त्यापैकी १८,९३० आणि ८४,११८ रुपये रक्कम ही दोन बचत खात्यांमध्ये आहेत. उर्वरित इतर मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. पाच वर्षांपूर्वी एसबीआयमधील त्याच्या खात्यात ४९,१९३ रुपये आणि उर्वरित खात्यात ८०,०८० रुपये बचत खात्यात जमा होती. त्यांचा फक्त ६,५३,४५३ रुपयांचा भविष्यनिर्वाह निधिची ठेवही आहे.
माणिक सरकारकडे एकही वाहन नाही. हा मुख्यमंत्री आपले शासकीय वाहनाचाच वाहतुकीसाठी वापर करतो,आणि त्यांची पत्नी आजही रिक्षामधूनच प्रवास करतात. त्याच्याकडे ई-मेल खाते नाही,आणि त्यांनी मोबाईलही घेतला नाही. त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात फक्त लँडलाईन फोनचाच ते वापर करतात.
२००९ मध्ये त्यांची आई कृष्णागार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या बहिणीसह ०.०१ एकरमध्ये शेती केली होती. माणिक सरकार १९७१च्या बॅचचे बीर बिक्रम कॉलेज ऑफ अगरताळा मधील वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ मंगळवार ~ 27/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 27/11/2018 ❂*
*🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *27. नोव्हेंबर:: मंगळवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
कार्तिक कृ. ५
तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
नक्षत्र : पुनर्वसु,
योग : शुक्ल, करण : कौलव,
सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे*
*★ अर्थ ::~* - आपलेच काम आपल्याला भरपूर असताना त्यात इतरांच्या कामाची भर पडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।*
⭐अर्थ ::~ दुसर्यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 27. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३३१ वा (लीप वर्षातील ३३२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
●१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
◆१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
◆१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार
◆१९०७ : हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
◆१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
◆१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,
●२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
●१९७६ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✸ माझ्या भारताचे गुण ✸*
●●●●●००००००●●●●●
माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।
मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।
हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।
आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।
धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।
काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
~सौ.मंगला मधुकर रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *❂ तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना
ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा
वत्सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा
वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❝ आपूलकी तिथं लक्ष्मी ❞*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.
माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.
लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.
काही दिवसानंतर धाकटीसून स्वयंपाक बनवत होती,
तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.
त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि पण कामाला निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .
जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.
त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.
त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.
संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.
ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.
*ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *लोभाणे जवळ येणाऱ्या*
*लोकांच्या पेक्षा..*
*माणुसकिने जवळ येणाऱ्या*
*लोकांना जपा..*
*आयुष्यात कधीच पश्चाताप*
*होणार नाही...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
27. *✿ महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
⬅ *व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव* ➡
🔸शेख मुजीबूर रेहमान - *वंग बंधु*
🔹बापूसाहेब अणे - *लोकनायक*
🔸विनायक हरहर भावे - *लोकनायक *
🔹धुंडीराज गोविंद फाळके - *दादासाहेब फाळके*
🔸मुळशंकर दयाळजी - *दयानंद सरस्वती *
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
27. *❒ ♦माणिक सरकार♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून सलग चौथ्यांदा निवडून आलेले माणिक सरकार कदाचित देशातील सर्वच मुख्यमंत्र्यापैकी सर्वात गरीब आहेत. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होऊनही त्यांचा मिडिया कधीही गाजावाजा करताना दिसत नाहीत म्हणून आम्ही खासरेवर देत आहोत त्यांच्या विषयी माहिती..
ते चौथ्यांदा सलगपणे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत, नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त वेळ,पण आपल्या प्रसार माध्यमांनी त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा प्रसिद्धी दिली नाही.
त्यांना स्वतःचे घर सुध्दा नाही. ते त्यांचा सर्व त्यांच्या पक्षाला देतात आणि पक्ष त्यांना ५००० रुपये रुपयाचा भत्ता देतो. त्याचे विरोधकही सांगतात की माणिक सरकार हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, आज निश्चितच ते इतर राजकारण्यांपेक्षा एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे.
आता कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या इतर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांबरोबर त्यांची तुलना करून बघा!
माणिक सरकार ने राज्यामध्ये विकास भरपूर केला आहे, ज्यामध्ये राज्यात चांगली कनेक्टिव्हिटी आणि आयटी क्षेत्राचा विकास समाविष्ट आहे. सार्वजनिक-खासगी सहभागाची संकल्पना आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. नेहमी पांढरा कुर्ता आणि पजामा घालणारे ६४ वर्षीय या दिग्गजा जवळ केवळ १,०८०रुपये रोख रुपये आहेत. २००३साली त्यांनी ३,००० रुपये रोख रक्कम निवडणूक अर्जात माहिती दिली होती.
२००८ मध्ये, त्याच्या जवळ एकूण आणि बँकेच्या ठेवींमध्ये १६,१२०.३८ रुपये होते. जे गेल्या पाच वर्षांत ५,३२० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांनी हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. आगरताळाच्या SBI बँकेत(खाते क्रमांक 01190058811) माणिक सरकारचे एकच बचत खाते आहे आणि त्यात ९,७२०.३८ रुपये एवढीच ठेव जमा आहे. २००८ मध्ये, त्यांच्याकडे त्याच शाखेतील दुसऱ्या बचत खात्यात(खाते क्रमांक 10915315442) ८९९२ रुपये जमा होते.
त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य एक निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांच्या आर्थिक स्थितीच्या अनिवार्य घोषणापत्रानुसार सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांच्याकडे २२,०१५ रुपये एवढी रोख रक्कम आहे. मागील पाच वर्षांत सरकार यांच्या जवळील सोन्यामध्ये फक्त १० ग्रॅम नी वाढ झाली आहे.
त्यांची पत्नी जी आता सेवानिवृत्त झाली आहे त्यांना सेवानिवृत्ती नंतर मिअलालेले पैसे २४,९२,३९५ रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा ठेवली आहे. त्यापैकी १८,९३० आणि ८४,११८ रुपये रक्कम ही दोन बचत खात्यांमध्ये आहेत. उर्वरित इतर मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. पाच वर्षांपूर्वी एसबीआयमधील त्याच्या खात्यात ४९,१९३ रुपये आणि उर्वरित खात्यात ८०,०८० रुपये बचत खात्यात जमा होती. त्यांचा फक्त ६,५३,४५३ रुपयांचा भविष्यनिर्वाह निधिची ठेवही आहे.
माणिक सरकारकडे एकही वाहन नाही. हा मुख्यमंत्री आपले शासकीय वाहनाचाच वाहतुकीसाठी वापर करतो,आणि त्यांची पत्नी आजही रिक्षामधूनच प्रवास करतात. त्याच्याकडे ई-मेल खाते नाही,आणि त्यांनी मोबाईलही घेतला नाही. त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात फक्त लँडलाईन फोनचाच ते वापर करतात.
२००९ मध्ये त्यांची आई कृष्णागार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या बहिणीसह ०.०१ एकरमध्ये शेती केली होती. माणिक सरकार १९७१च्या बॅचचे बीर बिक्रम कॉलेज ऑफ अगरताळा मधील वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ मंगळवार ~ 27/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment