◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ _____ हे केरळ राज्यातील प्रमुख बंदर आहे.
*::~ कालिकत
■ केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?
*::~ राष्ट्रपती
■ भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोठे आहे.
*::~ अलाहाबाद
■ ब्रिटिशांनी पिंडा-यांचा बिमोड _____ साली केला.
*::~ १८१७ - १८
■ _____ यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The Crisis Came;It Speedily Changed Its Character And Became A National Insurrection".
*::~ जी.बी. मॅलेसन
■ _____ याच्याशी अधिकारकाक्षांवरून झालेल्या वादामुळे लॉर्ड कर्झनने पदाचा राजीनामा दिला.
*::~ किचेनेर
■ कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
*::~ नाबार्ड
■ ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .
*::~ गाडगे महाराज
■ बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्याने _____ खात्यात करण्यात आल्या.
*::~ न्याय
■ हे विश्वची माझे घर |ऐसी जयाची माती स्थिर |किंबहुना चारचार |आपणची जाला ||असे कोण म्हणतात ?
*::~ संत ज्ञानेश्वर
■ या समाज सुधारकच्या प्रयत्नामुळे १९१७ सालच्या कॉंग्रेस अधिवेशनात अस्पृशता निवारण संबंधीचा ठराव समंत झाला .
::~ महर्षी वी.रा.शिंदे
■ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ____ हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे .
*::~ सावंतवाडी
■ रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे .
*::~ अलिबाग
■ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवाविवाह ' या पुस्तकाचा मराठीर अनुवाद करणारा समाजसुधारक कोण?
*::~ विष्णूशास्त्री पंडित
■ उपराष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती ______ मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे.
*::~ राज्यसभा
■ कृष्णा व कोयनेचा संगम _____ येथे होतो .
*::~ कराड
■ केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?
*::~ वस्तूचे उप्तादन ते विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर
■ सरपंच समिती स्थापनेची शिफारस _______ या समितीने केली होती.
*::~ ल.ना.बोगीरवर
■ राष्टीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ?
*::~ ६ ऑगस्ट १९५२
■ हिंदुस्थान या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात भाषावार प्रांतरचनेच तत्व स्वीकारून त्यानुसार भाषा निहाय प्रांताची नव्यान रचना केली जाते हे तत्व कॉंग्रेस च्या अधिवेशनात मन्या करण्यात आले .
*::~ नागपूर (१९२०)
■ भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने ______ या राज्यात आहेत .
*::~ बिहार
■ पंतप्रधानाची नेमणूक _____ करतात.
*::~ राष्ट्रपती
■ युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
*::~ पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
■ ______ योजनेनंतर पहिल्यांदाच वार्षिक योजनाची अंमलबजावणी झाली .
*::~ चौथे
■ लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला .
*::~ २३ जुलै ,१८५६
■ फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुस-या आयर्लंड मध्ये होईल असा इशारा कृष्णकांत मिश्रा यांनी कोणत्या वर्तमान पत्रात दिला .
*::~ संजीवनी
■ नाबार्डचे पहिले चेअरमन कोण होते ?
*::~ एन.रामकृष्णय्या
■ भंडारदरा धारणास कोणत्या नावाने ओळखले जाते .
*::~ विल्सन बंधारा
■ भारतीय घटना तयार करण्यासाठी ______ कालावधी लागला .
*::~ २ वर्षे ११ महिने १८ दिवस
■ घटक राज्यातील विधान परीषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचे अधिकार घटनेच्या ____ कलमानुसार संबधित घटक राज्याना आहेत .
*::~ कलम १६५
■ भारतात वृत्तपत्र व्यवसायाला _____ याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.
*::~ ऑगस्टम हिकी
■ नगराध्यक्षणां पदावरून काढण्यासाठी ______ सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी आधी लेखी तक्रार करणे गरजेचे आहे.
*::~ १ / २
■ रयतवारी पद्धती _____ साली दक्षिण व पश्चिम भारतात लागू करण्यात आली.
*::~ 1800
■ कोकणी, मणिपुरी,नेपाळी या भाषांचा आठव्या परिशिष्टात समावेश _____ व्या घटनादुरुस्तीने केला.
*::~ 71
■ मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास _____ असे म्हणतात .
*::~ बँक दर
■ २००१ च्या जणगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
*::~ अरुणाचल प्रदेश
■ संपत्तीचा हक्क हा __ हक्क आहे .
*::~ कायदेशीर
■ १८१३ चा चार्टर अॅक्ट ____ गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.
*::~ लॉर्ड मिंटो
■ भारताचे उपराष्ट्रपती हे ____ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
*::~ राज्यसभा
■ घटनेच्या कलम ५ मध्ये ____ ची तरतूद केलेली आहे .
*::~ प्रारंभीचे नागरीकत्व
■ १९८९-९० साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला ____ योजनेत समाविष्ट करण्यात आले .
*::~ जवाहर रोजगार योजना
■ _____ हे केरळ राज्यातील प्रमुख बंदर आहे.
*::~ कालिकत
■ केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?
*::~ राष्ट्रपती
■ भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोठे आहे.
*::~ अलाहाबाद
■ ब्रिटिशांनी पिंडा-यांचा बिमोड _____ साली केला.
*::~ १८१७ - १८
■ _____ यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The Crisis Came;It Speedily Changed Its Character And Became A National Insurrection".
*::~ जी.बी. मॅलेसन
■ _____ याच्याशी अधिकारकाक्षांवरून झालेल्या वादामुळे लॉर्ड कर्झनने पदाचा राजीनामा दिला.
*::~ किचेनेर
■ कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
*::~ नाबार्ड
■ ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .
*::~ गाडगे महाराज
■ बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्याने _____ खात्यात करण्यात आल्या.
*::~ न्याय
■ हे विश्वची माझे घर |ऐसी जयाची माती स्थिर |किंबहुना चारचार |आपणची जाला ||असे कोण म्हणतात ?
*::~ संत ज्ञानेश्वर
■ या समाज सुधारकच्या प्रयत्नामुळे १९१७ सालच्या कॉंग्रेस अधिवेशनात अस्पृशता निवारण संबंधीचा ठराव समंत झाला .
::~ महर्षी वी.रा.शिंदे
■ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ____ हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे .
*::~ सावंतवाडी
■ रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे .
*::~ अलिबाग
■ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवाविवाह ' या पुस्तकाचा मराठीर अनुवाद करणारा समाजसुधारक कोण?
*::~ विष्णूशास्त्री पंडित
■ उपराष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती ______ मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे.
*::~ राज्यसभा
■ कृष्णा व कोयनेचा संगम _____ येथे होतो .
*::~ कराड
■ केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?
*::~ वस्तूचे उप्तादन ते विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर
■ सरपंच समिती स्थापनेची शिफारस _______ या समितीने केली होती.
*::~ ल.ना.बोगीरवर
■ राष्टीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ?
*::~ ६ ऑगस्ट १९५२
■ हिंदुस्थान या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात भाषावार प्रांतरचनेच तत्व स्वीकारून त्यानुसार भाषा निहाय प्रांताची नव्यान रचना केली जाते हे तत्व कॉंग्रेस च्या अधिवेशनात मन्या करण्यात आले .
*::~ नागपूर (१९२०)
■ भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने ______ या राज्यात आहेत .
*::~ बिहार
■ पंतप्रधानाची नेमणूक _____ करतात.
*::~ राष्ट्रपती
■ युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
*::~ पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
■ ______ योजनेनंतर पहिल्यांदाच वार्षिक योजनाची अंमलबजावणी झाली .
*::~ चौथे
■ लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला .
*::~ २३ जुलै ,१८५६
■ फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुस-या आयर्लंड मध्ये होईल असा इशारा कृष्णकांत मिश्रा यांनी कोणत्या वर्तमान पत्रात दिला .
*::~ संजीवनी
■ नाबार्डचे पहिले चेअरमन कोण होते ?
*::~ एन.रामकृष्णय्या
■ भंडारदरा धारणास कोणत्या नावाने ओळखले जाते .
*::~ विल्सन बंधारा
■ भारतीय घटना तयार करण्यासाठी ______ कालावधी लागला .
*::~ २ वर्षे ११ महिने १८ दिवस
■ घटक राज्यातील विधान परीषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचे अधिकार घटनेच्या ____ कलमानुसार संबधित घटक राज्याना आहेत .
*::~ कलम १६५
■ भारतात वृत्तपत्र व्यवसायाला _____ याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.
*::~ ऑगस्टम हिकी
■ नगराध्यक्षणां पदावरून काढण्यासाठी ______ सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी आधी लेखी तक्रार करणे गरजेचे आहे.
*::~ १ / २
■ रयतवारी पद्धती _____ साली दक्षिण व पश्चिम भारतात लागू करण्यात आली.
*::~ 1800
■ कोकणी, मणिपुरी,नेपाळी या भाषांचा आठव्या परिशिष्टात समावेश _____ व्या घटनादुरुस्तीने केला.
*::~ 71
■ मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास _____ असे म्हणतात .
*::~ बँक दर
■ २००१ च्या जणगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
*::~ अरुणाचल प्रदेश
■ संपत्तीचा हक्क हा __ हक्क आहे .
*::~ कायदेशीर
■ १८१३ चा चार्टर अॅक्ट ____ गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.
*::~ लॉर्ड मिंटो
■ भारताचे उपराष्ट्रपती हे ____ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
*::~ राज्यसभा
■ घटनेच्या कलम ५ मध्ये ____ ची तरतूद केलेली आहे .
*::~ प्रारंभीचे नागरीकत्व
■ १९८९-९० साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला ____ योजनेत समाविष्ट करण्यात आले .
*::~ जवाहर रोजगार योजना
No comments:
Post a Comment