◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?*
उत्तर:- अजंठा रांगा भाग १
■ गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती?*
उत्तर:- हरिश्चंद्र -बालाघाट
■ बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?*
उत्तर:- गोदावरी
■ मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?
उत्तर:- उस्मानाबाद
■ यावल घराण्याची राजधानी कोणती होती?
उत्तर:- देवगिरी
■ औरंगजेबाची समाधी कोठे आहे?
उत्तर:- खुलताबाद
■ महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?
उत्तर:- गोदावरी
■ 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?*
उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या
■ १९३६ मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?*
उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या
■ मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?*
उत्तर:- १९७२
■ वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे?*
उत्तर:- औरंगाबाद
■ श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तुळजापूर (उस्मानाबाद)
■देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?*
उत्तर:- अजंठा रांगा भाग १
■ गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती?*
उत्तर:- हरिश्चंद्र -बालाघाट
■ बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?*
उत्तर:- गोदावरी
■ मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?
उत्तर:- उस्मानाबाद
■ यावल घराण्याची राजधानी कोणती होती?
उत्तर:- देवगिरी
■ औरंगजेबाची समाधी कोठे आहे?
उत्तर:- खुलताबाद
■ महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?
उत्तर:- गोदावरी
■ 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?*
उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या
■ १९३६ मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?*
उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या
■ मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?*
उत्तर:- १९७२
■ वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे?*
उत्तर:- औरंगाबाद
■ श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तुळजापूर (उस्मानाबाद)
No comments:
Post a Comment