"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

12 ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

 ■ विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
   ➜ राज्यपाल

 ■  घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
   ➜ विधानसभा

 ■ राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो?
   ➜ घटनाभंगाबगल

 ■ कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
   ➜ 42 वी घटन दुरुस्ती

 ■ खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
   ➜ मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

 ■ Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे.
   ➜ सरला बेन

 ■ जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
   ➜ 24 नोव्हेंबर

 ■ 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
   ➜ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 ■  गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
   ➜ वैनगंगा

 ■ राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
   ➜ 2 जुलै 2012

 ■ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
   ➜ उत्तर

 ■ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
   ➜ निर्मळ रांग

 ■ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
   ➜ नदीचे अपघर्षण

 ■ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
   ➜ Lignite

 ■ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
   ➜ औरंगाबाद

 ■ बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
   ➜ चंद्रपूर

 ■ राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
   ➜ नाशिक

 ■ पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
   ➜ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 ■ खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
   ➜ नाशिक

 ■ 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
   ➜ 7 वी

No comments:

Post a Comment