"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

19 ✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ १८२९ : सती बंदीचा कायदा
■ १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
■ १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
■ १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
■ १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव

■ १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
■ १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
■ १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
■ १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
■ १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.

■ १९०४ : अभिनव भारतची स्थापना
■ १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
■ १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
■ १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
■ १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.

■ १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
■ १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
■ १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
■ १९०९ : मोर्ले- मिंटो सुधारणा.
■ १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.

■ १९१५ : होरूल लीगची चळवळ.
■ १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
■ १९१६ : लखनौ करार.
■ १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
■ १९१९ : माँटफर्ड कायदा.

■ १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
■ १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
■ १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
■ १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  हिंसा.
■ १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.

■ १९२३ : झेंडा सत्याग्रह.
■ १९२४ : हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
■ १९२७ : बार्डोली सत्याग्रह
■ १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
■ १९२८ : हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

■ १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
■ १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
■ १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
■ १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
■ १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

■ १९३१ : गांधी-आयर्विन करार.
■ १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
■ १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
■ १९३१ : भगतसिंग , सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
■ १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
■ १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

■ १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
■ १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
■ १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
■ १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
■ १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

■ १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
■ १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
■ १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
■ १९३९ सप्टेंबर ३ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.
■ १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

■ १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
■ १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
■ १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
■ १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
■ १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.



■ १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
■ १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
■ १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
■ १९४४ मे : आझाद हिंद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.
■ १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

■ १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
■ १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
■ १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
■ १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
■ १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

■ १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
■१९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
■ १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
■ १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
■ १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

■ १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
■ १९४७ जुलै १८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सं त.
■ १९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला
■ १९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.
■ १९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात


■ १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
■ १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
■ १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
■ १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
■ १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत

■ १९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी
■१९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.
■ १९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू.
■ १९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.
■ १९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.

No comments:

Post a Comment