◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ विषुववृत्तामुळे पृथ्वीचे *उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध* असे दोन भाग पडतात..
■ पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला *अक्षवृत्त* म्हणतात..
एकूण 181 अक्षवृत्त आहेत..
■ आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास *रेखावृत्त* म्हणतात..
ती एकूण 360 आहेत..
■ शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय..
■ पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात..
■ पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात..
■ पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पुर्वेकडे फिरते..
■ नकाशाचे चार प्रकार आहेत..-
१. उद्देशात्मक नकाशा
२. आधारभूत नकाशा
३. क्षेञघनी नकाशा
४. समघनी नकाशा..
■ नकाशात हिरवा रंग *वनक्षेत्रासाठी* वापरतात..
■ भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते..
हे रेखावृत्त *मिर्झापूर (उ. प्र.)* वरून ठरते..
■ तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात..
याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते..
■ वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते..
■ संदेशवहनासाठी *आयनांबर* या थराचा उपयोग होतो..
■ *इंदिरा पॉंईट* हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे..
■ क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात *7 वा क्रमांक* आहे..
■ मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास *7517 किमी* लांबीचा सागर किनारा लाभला आहे..
■ भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत..
■ क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे..
त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो..
■ गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे..
■ भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास *द्वीपकल्प* म्हणतात..
■ *कांचनगंगा* हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे..
■ दक्षिण भारतीय पठारास *दख्खनचे पठार* असे म्हणतात..
■ अंदमान समूहातील *बॅरन बेटावर* भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे..
■ विषुववृत्तामुळे पृथ्वीचे *उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध* असे दोन भाग पडतात..
■ पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला *अक्षवृत्त* म्हणतात..
एकूण 181 अक्षवृत्त आहेत..
■ आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास *रेखावृत्त* म्हणतात..
ती एकूण 360 आहेत..
■ शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय..
■ पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात..
■ पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात..
■ पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पुर्वेकडे फिरते..
■ नकाशाचे चार प्रकार आहेत..-
१. उद्देशात्मक नकाशा
२. आधारभूत नकाशा
३. क्षेञघनी नकाशा
४. समघनी नकाशा..
■ नकाशात हिरवा रंग *वनक्षेत्रासाठी* वापरतात..
■ भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते..
हे रेखावृत्त *मिर्झापूर (उ. प्र.)* वरून ठरते..
■ तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात..
याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते..
■ वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते..
■ संदेशवहनासाठी *आयनांबर* या थराचा उपयोग होतो..
■ *इंदिरा पॉंईट* हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे..
■ क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात *7 वा क्रमांक* आहे..
■ मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास *7517 किमी* लांबीचा सागर किनारा लाभला आहे..
■ भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत..
■ क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे..
त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो..
■ गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे..
■ भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास *द्वीपकल्प* म्हणतात..
■ *कांचनगंगा* हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे..
■ दक्षिण भारतीय पठारास *दख्खनचे पठार* असे म्हणतात..
■ अंदमान समूहातील *बॅरन बेटावर* भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे..
No comments:
Post a Comment